Crop Insurance Update: शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा अगदी तोंडावर आलेला असून आणि आशा मध्येच पिक विम्याच्या बाबतीत एक मोठी अशी बातमी आणि तितकीच महत्त्वाची देखील अशी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी ज्या ‘ एक रुपयात पिक विमा’ या असणाऱ्या महत्त्वाच्या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांनी घेतलेला होता, ती असणारी पिक विमा योजना आता या ठिकाणी बंद झाली आहे. होय, तुम्ही हे बरोबर ऐकले! शासनाने या पिक विमा असणाऱ्या धोरणामध्ये मोठे चांगले बदल या ठिकाणी केलेले आहेत. या योजनेमध्ये केले गेलेल्या बदलांमुळे एक प्रकारे प्रामाणिक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.
पण तुम्ही काळजी करू नका! या नवीन झालेल्या बदलाचा नेमकं अर्थ हा काय? आपल्याला किती पैसे आता भरावे लागणार? आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई चे देखील नवीन नियम कोणते आहेत? या सर्व प्रश्नांच्या समस्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्याचे उत्तर आपण अगदी सोप्या भाषेमध्ये शेतकरी वर्गांसाठी देणार आहोत तर शेवटपर्यंत हा लेख तुम्ही वाचा.
का बंद झाली ‘एका रुपयात पिक विमा’ ही योजना?
सर्वात आधी हा प्रश्न पडतो की, शासनाच्या माध्यमातून ही चांगली चाललेली असणारी योजना अचानकपणे बंद नेमकं का झाली? तर याचं कारण असं आहे की ‘बोगसगिरी’ गेल्या वर्षामध्ये या योजनेच्या संबंधित अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळे असे प्रकरण या ठिकाणी समोर आलेले जिथे:
- प्रत्यक्षामध्ये पेरणी देखील केलेली नाही, पण एक रुपयात पिक विमा हा या ठिकाणी भरला.
- एका एकरामध्ये पेरणी केलेली आहे पण चार-पाच एकरांचा विमा हा या ठिकाणी उचलला.
- बनावट असणारा सातबारा किंवा सरकारी जमीन यावर देखील विमा भरून सरकारची फसवणूक.
या सर्व प्रकारच्या कारणांमुळे जे प्रामाणिक शेतकरी या ठिकाणी आहेत, ज्यांना खरंच या योजनेच्या माध्यमातून मदतीची फार गरज आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय हा होत होता.शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा अगदी तोंडावर आलेला असून आणि आशा मध्येच पिक विम्याच्या बाबतीत एक मोठी अशी बातमी आणि तितकीच महत्त्वाची देखील अशी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी ज्या ‘ एक रुपयात पिक विमा’ या असणाऱ्या महत्त्वाच्या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांनी घेतलेला होता, ती असणारी पिक विमा योजना आता या ठिकाणी बंद झाली आहे. होय, तुम्ही हे बरोबर ऐकले! शासनाने या पिक विमा असणाऱ्या धोरणामध्ये मोठे चांगले बदल या ठिकाणी केलेले आहेत. या योजनेमध्ये केले गेलेल्या बदलांमुळे एक प्रकारे प्रामाणिक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.
Crop Insurance Update
पण तुम्ही काळजी करू नका! या नवीन झालेल्या बदलाचा नेमकं अर्थ हा काय? आपल्याला किती पैसे आता भरावे लागणार? आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई चे देखील नवीन नियम कोणते आहेत? या सर्व प्रश्नांच्या समस्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्याचे उत्तर आपण अगदी सोप्या भाषेमध्ये शेतकरी वर्गांसाठी देणार आहोत तर शेवटपर्यंत हा लेख तुम्ही वाचा.
का बंद झाली ‘एका रुपयात पिक विमा’ ही योजना?
सर्वात आधी हा प्रश्न पडतो की, शासनाच्या माध्यमातून ही चांगली चाललेली असणारी योजना अचानकपणे बंद नेमकं का झाली? तर याचं कारण असं आहे की ‘बोगसगिरी’ गेल्या वर्षामध्ये या योजनेच्या संबंधित अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळे असे प्रकरण या ठिकाणी समोर आलेले जिथे:
प्रत्यक्षामध्ये पेरणी देखील केलेली नाही, पण एक रुपयात पिक विमा हा या ठिकाणी भरला.
एका एकरामध्ये पेरणी केलेली आहे पण चार-पाच एकरांचा विमा हा या ठिकाणी उचलला.
बनावट असणारा सातबारा किंवा सरकारी जमीन यावर देखील विमा भरून सरकारची फसवणूक.
या सर्व प्रकारच्या कारणांमुळे जे प्रामाणिक शेतकरी या ठिकाणी आहेत, ज्यांना खरंच या योजनेच्या माध्यमातून मदतीची फार गरज आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय हा होत होता. याच फसवणुकेला एक प्रकारे चांगल्या पद्धतीने आळा घालण्याकरिता सरकारने हे नवीन आणि कठोर असे धोरण या ठिकाणी आणलेले आहे.
खिशाला आता कात्री लागणार! कोणत्या पिकाला किती हप्ता?
‘एक रुपया’ ची जी सवलत होती ती आता बंद झाल्याने, या सुरू होणाऱ्या खरीप हंगामापासून आपल्याला या ठिकाणी पिकांच्या विम्याची असणारे हप्त्याचे रक्कम ही या ठिकाणी आता भरावी लागणार आहे. ही असणारी रक्कम प्रत्येक पिकासाठी एक प्रकारे वेगवेगळी रक्कम आणि निश्चित देखील करण्यात आलेले आहे. तरी यामधील काही दर हे खालील प्रमाणे दिलेले आहेत:
- सोयाबीन: रु. १००० प्रति हेक्टर
- तूर: रु. ७४४.३६ प्रति हेक्टर
- मका: रु. ५४० प्रति हेक्टर
- उडीद: रु. ५०० प्रति हेक्टर
- भुईमूग: रु. ९५.२५ प्रति हेक्टर
- बाजरी: रु. ७६.३५ प्रति हेक्टर
- खरीप ज्वारी: रु. ७०.४४ प्रति हेक्टर
- मूग: रु. ७० प्रति हेक्टर
- कांदा: रु. ६८० प्रति हेक्टर
यासोबतच, विमा कंपनी ही सुद्धा या ठिकाणी बदल आलेली असून, आता यापुढे ‘भारतीय कृषी विमा कंपनी’ ही या ठिकाणी खरीप आणि रब्बी हंगामा करिता येथून पुढे काम पाहणार आहे.
नुकसान भरपाई या नियमात बदल: पैसे मिळणे आता झाले अधिक कठीण?
शेतकरी वर्गांसाठी सर्वात मोठी चिंतेची असणारी गोष्ट म्हणजे नुकसान भरपाई ची बदलली गेलेले नियम. नवीन धोरणानुसार, आता नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळवण्याचे असणारे दरवाजे खूपच अधिक रुंद असे झाले आहेत.
- फक्त पीक कापणी या प्रयोगावर भरपाई: सर्वात मोठा असणारा बदल म्हणजे, आता नुकसान भरपाई ही प्रामुख्यात ‘पीक कापणी या असणाऱ्या प्रयोगा’ च्या अहवाल यावर अवलंबून असणार. याचाच अर्थ असा की, तुमच्या परिसरामधील असणारी उत्पादकता आणि त्याची सरासरी पेक्षा जर घटली, तरच नुकसान भरपाई आता तुम्हाला मिळेल.
- अतिवृष्टी, आणि संततधार भरपाई नसणार: यापूर्वी जर जास्त प्रमाणात अतिवृष्टी (जास्त पाऊस) किंवा संततधार (सतत असणारा पाऊस) यांसारख्या होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झाले तर त्या नुकसानासाठी थेट नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळत असे. पण आता तशी नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार नाही, असं शासनाने 24 जून रोजी प्रसिद्ध केलेल्या 499 पानाचा जो शासन आदेश आहे त्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितले आहे. हा जो शेतकरी वर्गासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचा धक्का मानला जात आहे.
विमा भरत असताना काय काळजी घ्याल?
आता यामध्ये नवीन नियम आणि त्याचबरोबर वाढलेला जो हप्ता आहे यामुळे विमा भरत असताना अधिक प्रकारे गोंधळ देखील होऊ शकतो. म्हणूनच खालील दिलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा:
- सातबारा यावर पिकांची नोंद: तुम्ही ज्या पिकाचा विमा हा या ठिकाणी भरणार आहात, त्या पिकांची असणारी नोंद ही तुमच्या सातबारा उताऱ्यावर असणे हे शासनाने बंधनकारक केलेले आहे.
- फार्मर आयडी कार्ड: विमा भरत असताना प्रत्येक शेतकऱ्याकडे आपला फार्मर आयडी हे असणे सर्वात महत्त्वाचं आणि आवश्यक आहे.
- अडचण जर आलीस तर अधिक संपर्क साधावा: विमा भरत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि जर ह्या अडचणी तुम्हास आल्यास किंवा अधिक प्रकारची माहिती जर तुम्हाला हवी असल्यास, तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी विभाग या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क तुम्ही साधावा. तसेच जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी, श्री शुक्राचार्य भोसले यांनी देखील अशाच प्रकारचे आव्हान शेतकरी वर्गासाठी केलेले आहे.
थोडक्यात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते?
- ‘एक रुपयात पिक विमा’ असणारी योजना आता बंद. प्रत्येक पिकासाठी आता एक प्रकारे ठरवलेला हप्ता हा भरावाच लागेल.
- फसवणूक रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कडक आणि पद्धतशीर असे नियम झालेले आहेत.
- नुकसान भरपाई आता प्रामुख्याने ‘पीक कापणी या प्रयोगा’वरच येथून पुढे अवलंबून असणार. अतिवृष्टी यांसारख्या कारणांमुळे मिळणारी नुकसान भरपाई आता बंद झाली.
- विमा भरण्याअगोदर सातबारा उतारा वरती पिकांची नोंद ही आहे का नाही ते सर्वप्रथम खात्री करा.
शेती करणे आता सोपं नाही, आणि अशा प्रकारचे नियम त्यात अधिक प्रकारे नेहमीच भर घालतात हे देखील खर आहे, परंतु योग्य प्रकारची माहिती या ठिकाणी घेऊन आणि काळजीपूर्वक विमा हा शेतकऱ्यांनी भरून आपण आपल्या पिकाचे संरक्षण या ठिकाणी करू शकतो
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता होणार या दिवशी जमा